E.कांदा पिकात येणाऱ्या अडचणी
कांदा लागवड केल्यानंतर गारांचा पाऊस किंवा मुसळधार पाऊस पडला तर कोणती काळजी घ्यावी?
कांदा लागवड केल्यानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला किंवा गारा पडल्या तर खालील अडचणी येतात व त्यावर खालील फवारणी करावी. रोप रुजण्याची अवस्था ✅रोप रुजण्याच्या अवस्थेत म्हणजेच रोप पुर्नलागवड ते पहिले 25 दिवस असताना जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर जास्त प्रमाणात शेतामध्ये पाणी साठते व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा निर्माण झाल्यामुळे रोपांची मर होणे,रोपांना पिळ पडणे,रोपे […]
Read Moreकांदा बल्बच्या बुडाचा भाग व मुळ्या कुजत आहेत तसेच बुडावर व मुळांवर पांढऱ्या रंगाची बुरशी दिसत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
कांदा बल्बच्या बुडाचा भाग व मुळ्या कुजत आहेत आणि बुडावर व मुळांवर पांढऱ्या रंगाची बुरशी दिसत आहेत त्यावर काय उपाययोजना कराव्यात? कारणे ✅कांदा बल्बचा बुडाचा भाग व मुळे कुजण्याचे कारण हा बुरशीचा प्रादुर्भाव आहे.ज्यावेळेस जमिनीत सतत ओलावा असतो, तसेच तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या […]
Read Moreकांदा रोपांची पात वाढत आहे परंतु मान जाड होत नाही याची कारणे व यावर काय उपाययोजना कराव्यात?
✅कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कांदा पातीची उंची वाढणे, कांदा मान जाड होणे, पात रुंद पसरट होणे, त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ होणे ही प्रमुख कार्य वनस्पतीशास्त्रानुसार कांदा रोपवाढीच्या अवस्थेत कांदा पिकात प्रामुख्याने होत असतात. कांदा वाढीसाठी म्हणजेच कांद्याची उंची वाढण्यासाठी ऑक्सिन हा वाढ संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतो. ऑक्सिन हा वाढ संप्रेरक वनस्पतींच्या म्हणजेच कांद्याच्या कोवळ्या भागात […]
Read Moreसतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांवर नर्सरीमध्ये काय अडचणी येतात व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
अडचणी ज्यावेळेस हिवाळी वातावरण असते तेव्हा सकाळच्या वेळी धुके पडत असते त्यामुळे रोपांच्या पाती या ओल्या होतात, त्यामुळे खालील अडचणी येतात. बुरशीजन्य रोग प्रादुर्भाव ✅सतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांच्या पाती ओल्या होतात व त्या ओलाव्यामुळे पातींवर बोटट्रीस करपा, डाऊनी, जांभळा करपा,स्टेमफायलियम करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होतो. ✅तसेच सतत धुके पडल्यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या […]
Read Moreकांदा रोप पुर्नलागवडीनंतर रोपांना पिळ पडत असेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
रोपांना पिळ होण्याची कारणे : ✅कांदा रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपांना पिळ पडण्याचे प्रमुख कारण आहे Colletotrichium या बुरशीचा प्रादुर्भाव. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोपांमध्ये GA व IIA ग्रोथ हार्मोन्सचे प्रमाण वाढते. याचे प्रमाण वाढल्यामुळे रोपांच्या पातींची अवांतर वाढ होते व रोपांना मोठ्या प्रमाणात पिळ पडतो तसेच रोपांच्या पाती पिवळ्या पडतात. उपाययोजना ✅या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक, […]
Read Moreकांदा रोप पुर्नलागवडीनंतर रोपांची मर होत असेल तर काय उपाययोजना कराव्यात?
रोपांची मर होण्याची कारणे ✅कांदा रोपांची मर पुर्नलागवडीनंतर होत असेल तर त्याचे प्रमुख कारण हे पिथियम बुरशीचा रोपांवर झालेला प्रादुर्भाव आहे. जेव्हा आपण रोपांची पुर्नलागवड करतो, तेव्हा माती रोपांच्या मुळांवर चिटकते तिथे पिथियम गटातील बुरशीचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे रोपे शेंड्याकडून पिवळी पडायला लागतात व कालांतराने अशा रोपांची मर होते. त्यानंतर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा […]
Read Moreकांदा रोपांची लागवड केल्यानंतर शेंडे पिवळे पडण्याची कारणे काय आहेत व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?
कांदा रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपे पिवळी पडण्याची अनेक कारणे ती खालील प्रमाणे: कारणे ✅रोपे पुर्नलागवडीनंतर पिवळी पडण्याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे रोपे जमिनीत सेट न होणे, जेव्हा कांदा रोपांची पुर्नलागवड जमिनीमध्ये केली जाते व रोपे रुजण्याच्या टप्प्यात मुळांचा विकास जमिनीमध्ये करतात, परंतु काही परिस्थितींमध्ये जर मुळांचा विकास जमिनीमध्ये झाला नाही तर रोपांना अन्नद्रव्य शोषण […]
Read More